शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेदरम्यान हा प्रदेश स्वराज्याला जोडला. जवळच असलेला परसगड डागडुजी करून भक्कम केला आणि या प्रदेशावर मराठ्यांची सत्ता बसली!
Tag:
SAUNDATTI
संवाद साधायला, आपल्या भावना पोहोचवायला आम्हाला का कोण जाने फरशी अडचण आलीच नाही कधी! जिथे जिथे म्हणून किल्ले, मंदिरे धुंडाळीत गेलो – तिथे तिथे मदत मिळत गेली! काही वेळा चक्क …
