सोळाव्या शतकात बिम्बस्थान म्हणजे मुंबई आणि साष्टी पोर्तुगीजांच्या ताब्यात गेली. थेट दिऊ-दमण ते चौल पर्यंत पोर्तुगीजांची क्रूर सत्ता या परिसरात थैमान घालू लागली. पुढे १६६५ साली पोर्तुगीजांनी हुंड्यात हा सात …
Tag:
Chimaji Appa
गुमतारा! ३१ मार्चच्या संध्याकाळी संभाजीने व्हॉटसॅपवर एक युट्युबचा व्लॉग टाकला आणि या साऱ्या कामाच्या धामधुमीतून बदल घडावा म्हणून हा ट्रेक करण्याची इच्छा मनात निर्माण झाली. कोणता होता हा किल्ला?