१७व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी जिवाजीराव शिंदे, अप्पाजी हुबळीकर आणि मालोजी भोसले या सरदारांना या परिसरावर सोडले आणि तोरगळ स्वराज्यात आणला!
Tag:
Forts
३ टेकड्यांवर पसरलेला हा दुर्ग थेट होयसळ-चालुक्यांशी नातं सांगतो! आणि आश्चर्य म्हणजे या किल्ल्यावर १८व्या शतकाच्या शेवटच्या दशकात मराठ्यांचा भगवा जरीपटका फडकत होता!
मुरुडच्या वायव्येस खोल समुद्रात एक किल्ला आपल्या नजरेस पडतो. लांबून पाहिलं तर तो किल्ला दोन भागात विभागला गेला आहे असे दिसते. मुरूडच्या जंजिऱ्याचा सिद्दी हा मराठ्यांचा हाडवैरी. कोकण किनारपट्टीवरील प्रजेवर …
कर्नाटकातील यादगीर जवळील वागीनगेरा गावातील पदुकोट किल्ला बेडर नायक आणि औरंगजेबाच्या शेवटच्या लढाईचा बोलका साक्षीदार आहे!
शिवरायांची दुर्गनीती आणि जलनीती पाहू जाता हे लक्षात येत की या महापुरुषाने कौटील्यापासून साऱ्या आचार्यांनी लिहिलेली दुर्गशास्त्राची तत्वे आत्मसात केली असून अनेक ठिकाणी त्यात सुधारणा देखील केली आहे!
या योद्ध्याच्या समाधीस्थळाला भेट देताना आपसूकच आमची पावले थबकली. फाटकापाशी पायातील वहाणा काढून ठेवल्या. आस्तिक असो व नास्तिक या ठिकाणी चपला-बूट काढूनच दर्शनाला जायचे!
“माझी ही दोघी कुत्री नसती तर मी तिथंच मेलो असतो!”, जवळच बसलेल्या नान्याच्या कानामागे खाजवत मारुतीदादा कृतज्ञता पूर्वक म्हणाले.
