१७व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी जिवाजीराव शिंदे, अप्पाजी हुबळीकर आणि मालोजी भोसले या सरदारांना या परिसरावर सोडले आणि तोरगळ स्वराज्यात आणला!
Tag:
dakshin digvijay
३ टेकड्यांवर पसरलेला हा दुर्ग थेट होयसळ-चालुक्यांशी नातं सांगतो! आणि आश्चर्य म्हणजे या किल्ल्यावर १८व्या शतकाच्या शेवटच्या दशकात मराठ्यांचा भगवा जरीपटका फडकत होता!
